अण्णांच्या कालच्या उतावळेपणाचे पडसाद आजही उमटत आहेत. आज राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी राळेगणसिद्धीमध्ये ठाण मांडलंय. त्यांना म्हणे अण्णांच्या वक्तव्याचा निषेध करायचा आहे. मात्र त्यांना आपलं निषेध आणि आत्मक्लेष आंदोलन करू देण्यासाठी अण्णांचे कार्यकर्ते राजी नाहीत. आणि यामुळेच की काय आज राळेगणसिद्धीमध्ये तणाव आहे.